Tuesday 5 January 2010

रायरेश्वर

मुंबई पुणे भोर st ने
किंवा स्वता;चे  वाहनाने भोर ,,
मग आंबावडे  म्हणून छोट गाव आहें त्या गावातून
पायी किंवा गाडीने डोंगरावर(रायरेश्वर) जाता येते
मध्ये ७\८ लहानच पण खुप छान धबधबे आहेत
निसर्ग रम्य असे ठिकाण
छत्रपति शिवाजी महारांजांच्या पदस्पर्शाने
पावन झालेले हे ठिकाण
येथेच छ्त्रपतिनी राय्रेश्वरास साक्षी ठेवून
मावल्यानच्या साथीने स्वराज्य स्थापन्याची
शपथ घेतली  हे राज्य स्वतंत्र केले
म्लेंछाना(मुसलमान) पळता भूइ थोड़ी केली
"गर शिवाजी ना होते तो,,,?
सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी "

No comments: